National
-
भारतासोबतचे संबंध ताणले, अनेक पाकिस्तानी सैन्याचा राजीनामा इस्लामाबाद: पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानचे संबंध ताणले गेले आहेत. पाकिस्तानचे गृहमंत्री, परराष्ट्रमंत्री भारताला थेट युद्धाच्या धमक्या देत आहेत. पण दुसरीकडे पाकिस्तानी सैन्याच्या मनोबलावर सातत्यानं परिणाम होत आहे. पाकिस्तानी लष्कराचे प्रमुख असीम मुनीर यांच्या कुटुंबियांनी देश सोडला आहे. वरिष्ठ पातळीवरील लष्करी अधिकाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबांना युरोपियन देशांमध्ये पाठवलं आहे....
-
भारताकडून शेतकऱ्यांना दोन दिवसांत शेत खाली करण्याचे आदेश, सरकार मोठ्या तयारीत? नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर पंजाबमधील भारत-पाकिस्तान सीमेवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. BSF जवानांनी सुरक्षा आणि गस्त वाढवली आहे. अमृतसर, फिरोजपूर, गुरदासपूर, पठाणकोट हे जिल्हे पाकिस्तानच्या सीमेला लागून आहेत. भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढल्यामुळे BSF ने सीमेवरील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत. शेतकऱ्यांनी कुंपणाजवळ लावलेली गव्हाची कापणी दोन दिवसांत पूर्ण करून शेत ...
-
भारत हा पाकिस्तानातील दहशतवाद्यांवर हल्ला करण्याची शक्यता नागपूर : पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेचा बदला घेण्यासाठी भारत हा पाकिस्तानातील दहशतवाद्यांवर हल्ला करू शकतो. घटनेचं गांभीर्य लक्षात घेता आज केंद्र सरकारने सर्व दल बैठक बोलाविली. या बैठकीत ही माहिती देण्याची शक्यता आहे....
-
वाघा बॉर्डर बंद, पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश नवी दिल्ली : पुढील 48 तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सिंधू जल करारावर स्थगिती देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला असून वाघा बॉर्डर 1 मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे....
-
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला, २० पर्यटकांच्या मृत्यू जम्मू-काश्मी : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी बहुतेक जण हे पर्यटक होते. पर्यटकांना त्यांची नावं आणि धर्म विचारल्यानंत दहशतवाद्यांनी शिवीगाळ केली आणि अंधाधुंद गोळीबार केला. यामध्ये आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे....
-
छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणांवर डोकं ठेवून माफी मागतो : पंतप्रधान मोदी पालघर : बंदर प्रकल्पाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी माफी मागितली. तसेच सुमारे १ हजार ५६० कोटी रूपयांच्या २१८ मत्स्यपालन प्रकल्पांचेही उद्धाटन आणि पायाभरणी करण्यात आली. या उपक्रमांमुळे मासेमारी क्षेत्रातील पायाभूत सुविधा आणि उत्पादकता वाढेल, तसेच पाच लाख रोजगार निर्माण होतील, असे सांगण्यात आले....
-
आज भारत बंद; सर्वोच्च न्यायालयाचा आरक्षणबाबतचा निर्णय रद्द करण्याची मागणी नवी दिल्ली : अनुसूचित जाती-जमाती आरक्षणात क्रिमी लेयर आणि कोटा लागू करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दलित-आदिवासी संघटनांनी बुधवारी म्हणजेच, 21 ऑगस्ट रोजी 14 तासांसाठी भारत बंदची हाक दिली आहे....
-
अदानी महाघोटाळ्याच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती स्थापन करा : खा. डॉ. नासिर हुसेन मुंबई :पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे खास उद्योगपती मित्र अदानी यांच्या भ्रष्ट युतीमुळे देशाला मोठे आर्थिक नुकसान होत आहे. या एकाच मित्रासाठी सरकारी यंत्रणांचा मोठ्या प्रमाणात दुरुपयोग करण्यात येत आहे. हिंडनबर्ग अहवालातून अदानी सेबी व मोदी यांच्या संबंधांचा पर्दाफाश झालेला आहे....
-
केंद्रीय मंत्र्याच्या पत्नीचं डेंग्यूने निधन! मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाचे सदस्य असलेल्या जुआल ओराम यांच्या पत्नीचं निधान झालं आहे. जहिंगिया ओराम यांचं भुवनेश्वरमधील एका खासगी रुग्णालयामध्ये निधन झालं. त्यांना डेंग्यू झाला होता. त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. कुटुंबातील सदस्यांनी जहिंगिया यांच्या मृत्यूच्या वृत्ताला रविवारी दुजोरा दिला आहे. ...
-
लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावली नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे....