Agriculture

  • img
    सहाय्यक स्तरावरील ई पीक पाहणीस मुदतवाढ

    नागपूर, दि. 30 राज्यात ब-याच जिल्ह्यात पूरसदृश परिस्थिती, अवकाळी पाऊस, दुबार पेरणी आदी कारणांमुळे मोठ्या प्रमाणावर पीक नोंदणी करण्यात आलेली नाही. तसेच डिजीटल क्रॉप सर्व्हे अंतर्गत राज्यातील एकूण ३६.१२ टक्के पिकांची नोंद झाली आहे. तरी, पीक नोंदणी न झाल्याने नैसर्गिक आपत्ती, पीक विमा, पीक कर्ज इत्यादी लाभांपासून कोणताही शेतकरी वंचित राहू नये ...

  • img
    महाराष्ट्रातील शेतकऱ्यांद्वारे जैवतंत्रज्ञानाची मागणी

    नागपूर : भारतातील कृषी क्षेत्रात जैव तंत्रज्ञानाच्या वापराबाबत जोरदार चर्चा सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रातील प्रगतशील शेतकऱ्यांनी विज्ञानाधारित धोरणांची मागणी केली असून प्रगत कृषी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा आपला हक्क अधोरेखित केला आहे. नॅशनल फार्मर्स एम्पॉवरमेंट इनिशिएटिव्ह अर्थात एनएफईआयच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत...

  • img
    पुढील ४८ तासांत कोसळणार अतिमुसळधार पाऊस

    मुंबई : स्कायमेट हवामान अहवालानुसार, आज उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तर छत्तीसगड महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. तर काही भागात गारपीट होण्याचा देखील अंदाज आहे....

  • img
    कांद्याचा लिलाव ठप्प

    नाशिक : केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंदी केल्याने सकाळपासून लासलगावसह जिल्ह्यातील विविध भागात कांदा लिलाव ठप्प झाले असून शेतकरी रस्त्यावर उतरल्याने चांदवड येथे मुंबई आग्रा महामार्गावर एक तासापेक्षा जास्त वेळ रास्ता रोको करण्यात आला. ...

  • img
    राज्य शासन भक्कमपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी : मुख्यमंत्री शिंदे

    नागपूर : राज्य शासन भक्कमपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. विदर्भासह राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू असून शासनाला अहवाल प्राप्त होताच तातडीने शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली....

  • img
    राज्यात अवकाळी पावसाने 99 हजार 381 हेक्टर क्षेत्र बाधित

    मुंबई : राज्यातील अवकाळी पाऊस पडलेल्या तालुक्यातील आजपर्यंत प्राप्त प्राथमिक अंदाजे माहितीनुसार 99 हजार 381 हेक्टर बाधित क्षेत्रातील पंचनामे प्रचलित कार्यपद्धती प्रमाणे तातडीने करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकारी यांनी सर्व क्षेत्रीय यंत्रणांना द्यावेत व 33 टक्क्यांपेक्षा जास्त शेती पिकांचे नुकसान झालेल्या प्रकरणी निधी मागणीचा प्रस्ताव तत्काळ शासनाकडे पाठविण्याची व्यवस्था करावी, ...

  • img
    कोरडवाहूला एकरी २५ हजार तर बागायतीला एकरी ५० हजार रुपयांची तात्काळ मदत द्या : नाना पटोले

    मुंबई : राज्यात मागील दोन-तीन दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचे अपार नुकसान केले आहे. राज्यातील जवळपास एक लाख हेक्टरवरील पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. शेतकऱ्याची आजची स्थिती पाहता नियम अटी, पंचनामे या प्रशासकीय कामात वेळ न घालवता तातडीने मदत देण्याची गरज आहे. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहता कोरडवाहू शेतीसाठी एकरी २५ हजार रुपये व बागायती शेतीच्या नुकसानीपोटी एकरी ५० हजार ...

Previous Post